Friday 29 December 2017

काव्य

काव्य सुचण्या करिता मन जीवंत असावे लागते
त्यात उत्कटता येण्यासाठी  दुःख सोसावे लागते
प्रकट होण्याकरिता धडधड असावी हृदयी,
त्यास धडकण्याचे कारण कोणीतरी असतेच
 

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...