काव्य सुचण्या करिता मन जीवंत असावे लागते
त्यात उत्कटता येण्यासाठी दुःख सोसावे लागते
प्रकट होण्याकरिता धडधड असावी हृदयी,
त्यास धडकण्याचे कारण कोणीतरी असतेच
Subscribe to:
Post Comments (Atom)
पानिपत काव्य
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
-
मी उरतोच कोठे ? तुज्यावीणा .... शुन्य शुन्य आणी शुन्य .. मी सनकी वाटतो नं तुला , कधीकधी वाट्टेल ते बोलतो , आणी तुला त्रास देतो पर...
-
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्रातील भुमी बसले होते स्वकिय काही म्लेंच मुघलांच्या पायी लेकीबाळी त्या...
-
सुनो कर्ण तुम, अर्जुन मैं; कुछ़ बाते बताने आया हूँ, जीवन कि मेरी दुविधा मैं ,कुछ़ तुमसे बांट़ने आया हूँ। खो कर तुमको मिले माँ पिता , मुझे जन...
No comments:
Post a Comment