लोक उंच टेकडीसारखे असतात
ते सहसा वर चढु देत नाहीत
आपल्याला खुप जास्त प्रयत्न करावा लागतो
आणी जेव्हा तुम्ही सर्वास पार करुन
वर पोचताल
ते तुम्हाला डोक्यावर घेतील मग तुम्ही एक पाउल चालले तरी दहा पाउलाच अंतर कापलेल दिसेल परंतु हे सगळं होण्याआधी
दहापाउलाएवढा जड पाउल टाकावा लागतो ,तिथे पोचाव लागतं
Friday, 29 December 2017
Subscribe to:
Post Comments (Atom)
पानिपत काव्य
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
-
आरे प्रसाद आरे प्रसाद! तु विनुला पाहीलस का रे ? हापाहापत्या स्वारात रवी विचारत होता! आत्ताच तर इथ होता ! कुठे गेला कुणास ठाऊक ! खांदे उड...
-
सोडलास हात जेवा गेलीस निघुन अशी बोलवलं ही असत परत पण वाटलं वेळ गेली होती रंगलो होतो सुखस्वप्नात बागडत होतो स्व छंदात मोडुन सुखाची झोप ...
-
कधी कधी माझ झोपेत अस होत स्वप्नात आलेल मनात उतरतं भावलच मनाला ह्रदय घुसळवतं अस कल्पनांच दही मि कागदावर मांडतो त्यात अलंकारोपमांचे काप टा...
No comments:
Post a Comment