लोक उंच टेकडीसारखे असतात
ते सहसा वर चढु देत नाहीत
आपल्याला खुप जास्त प्रयत्न करावा लागतो
आणी जेव्हा तुम्ही सर्वास पार करुन
वर पोचताल
ते तुम्हाला डोक्यावर घेतील मग तुम्ही एक पाउल चालले तरी दहा पाउलाच अंतर कापलेल दिसेल परंतु हे सगळं होण्याआधी
दहापाउलाएवढा जड पाउल टाकावा लागतो ,तिथे पोचाव लागतं
Friday, 29 December 2017
Subscribe to:
Post Comments (Atom)
पानिपत काव्य
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
-
मी उरतोच कोठे ? तुज्यावीणा .... शुन्य शुन्य आणी शुन्य .. मी सनकी वाटतो नं तुला , कधीकधी वाट्टेल ते बोलतो , आणी तुला त्रास देतो पर...
-
होती अशीही गंमत न्यारी त्या कालाची त्या वेळेची! वसे चिमण्यांचा थवा आनंदे बोले धेनु हंबरुनी! काटेरी असुनी ती बोरं भरीची ती खार दुडदुडे ...
-
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्रातील भुमी बसले होते स्वकिय काही म्लेंच मुघलांच्या पायी लेकीबाळी त्या...
No comments:
Post a Comment