कशाला बोलुन दुखवायचय
कशाला उगीच
भांडायचय
उगाच कोणाच्या
वागण्यामुळे कशाला
उदास व्हायचय
काल आपले होते
उद्या दुसर्याचे असतील
एखाद्यावर आपला हक्क
उगाच का गाजवाचाय
आहोत तोवर सोबत राहु
प्रेमाने क्षण जगुयात सोबती
उगाच मग वेगळे झाल्यावर
कशाला आठवणीत जगायचय
Subscribe to:
Post Comments (Atom)
पानिपत काव्य
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
-
सोडलास हात जेवा गेलीस निघुन अशी बोलवलं ही असत परत पण वाटलं वेळ गेली होती रंगलो होतो सुखस्वप्नात बागडत होतो स्व छंदात मोडुन सुखाची झोप ...
-
देवल गिरावते फिरावते निसान अली ऐसे लबके राव राने सबकी गये लबकी गौरा गणपती आये औरन को देत ताप अपनी ही बारी सब मारी गये दबकी पिरा पैगंबरा ...
-
कधी कधी माझ झोपेत अस होत स्वप्नात आलेल मनात उतरतं भावलच मनाला ह्रदय घुसळवतं अस कल्पनांच दही मि कागदावर मांडतो त्यात अलंकारोपमांचे काप टा...
No comments:
Post a Comment