कशाला बोलुन दुखवायचय
कशाला उगीच
भांडायचय
उगाच कोणाच्या
वागण्यामुळे कशाला
उदास व्हायचय
काल आपले होते
उद्या दुसर्याचे असतील
एखाद्यावर आपला हक्क
उगाच का गाजवाचाय
आहोत तोवर सोबत राहु
प्रेमाने क्षण जगुयात सोबती
उगाच मग वेगळे झाल्यावर
कशाला आठवणीत जगायचय
Subscribe to:
Post Comments (Atom)
पानिपत काव्य
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
-
मी उरतोच कोठे ? तुज्यावीणा .... शुन्य शुन्य आणी शुन्य .. मी सनकी वाटतो नं तुला , कधीकधी वाट्टेल ते बोलतो , आणी तुला त्रास देतो पर...
-
होती अशीही गंमत न्यारी त्या कालाची त्या वेळेची! वसे चिमण्यांचा थवा आनंदे बोले धेनु हंबरुनी! काटेरी असुनी ती बोरं भरीची ती खार दुडदुडे ...
-
सुनो कर्ण तुम, अर्जुन मैं; कुछ़ बाते बताने आया हूँ, जीवन कि मेरी दुविधा मैं ,कुछ़ तुमसे बांट़ने आया हूँ। खो कर तुमको मिले माँ पिता , मुझे जन...
No comments:
Post a Comment