Tuesday, 10 April 2018

अल्फाज ए धडकन मोहब्बत ए वतन

फितरत ए सरहद बडी कातीलाना है
शायद बडी खुबसुरत हसिना है
©baaji_pandav

बहुत खुबसुरत होती है वह सफर
जिसमे साथ सिरफ
जज्बात ए दिल का होता है

बहुत खुशनुमॉ है वह जिंदगी जिसमे
खयाल बस हिंद का होता है

फर्ज ए रिश्ते निभा लेता है
हर कोई यहा लोगोसे
खुशनसिब बस तिरंगे मे लिपट कर
मा का ऋण
चुकानेवाला होता है

बाजी©

न मदीरा मे उतनी नशा है
न मदीराक्षी के रुप मे
जो न उतरती कभी वह सिर्फ
वतन ए मोहब्बत की नशा है

बाजी©

हम हिंद के गाझी है
वतनपर मिटने को राजी है
कोई रिश्ता नही उंचा इक
देशधरम से उपर
शत्रुंजय हम बाजी है

बाजी©

फिर गुंजेगी खनककर
समशेर हमारी
फिर होगा तांडव  रण मे इक
बार हमारा
हम हिंदु है अघोर रणप्रचंड
रुद्र के
फिर होगा अखंड हिंदुराष्ट्र हमारा
बाजी©

रो रही है धरती याद मे अपने बेटो की
     मिट गये जो  देशधरम पर वही
............सुखदेवभगत सिंग की
समय न हुआ थोडा अब तो
.... ...भुल गये है हम इनको
त्याग सिख ना पाये इनसे
          क्यो कहते है  वंशज इनकी।।
#बाजी

तुजसाठी मरुन पुन्हा तारका पुंज होईन
तेजाने अल्पशा माते अगणित पिढ्या घडविण
नाही अन्य मनिषा आज मम हृदयांतरी
फडकत राहो विजयध्वज उंच मेरुशिखरी

वंदे मातरम !

लीन थे हम दंगो मै
कोई रो कर सुबक रहा था
लडते पुत्रोको देख यहा
माँ का दिल तुट रहा था

समय नही था किसी को
सिसकारे उसकी सुननेका
बहते पवित्र मा के आसु
अपने हात से पोछने का

भुल गये क्या हम इतने मे
कैसे स्वतंत्र्यता हमने पाई थी
खुन बहा कर कैसे विरोने
एकता राष्ट्र मे लाई थी

बाजी©

..जाग उठा था हिंदुराष्ट्र
जुल्म सह के सालोसाल
सहीष्णुता की विफलता को
.......वह समझा था सालोबाद
आत्मघात है यह धरम के लिये
......... राख्यो रे थोडी लाज
हिंदुस्थान हमारा है
.........हर हिंदु था भाई आज
आयोद्ध्यामे बसा प्रभु
,,......देख रहा था राह आज
इतीहास बदला रे हमने
.......आज सहीष्णुता छोड ही दी
औकात भुल गये थे कुत्ते
........ लाथ मारणा जरुरी था
बाबरी ढह गयी थी
.......आज अयोध्या मुक्त हुई
.हिंदु नाम पर एक हुये हम
.......... इतीहास था बनाया आज......
#बाजी

अल्फाज ए धडकन.. मुहब्बत

दिल के राज कभी छिप नही सकते 
  बनकर धडकन सुनाई तो देंगे
भरोसे का मजाक बनानेवाले 
    कभी तो संजीदा होंगे
दिलग्गी हारना तो आमबात होती है
जिंदगी मे दिल्लगी अपनी जगह होती है

अल्फाजो मे रह गया प्यार ये न समज तु
क्युकी टुटे दिल के अल्फाजो से ही तो
मुहब्बत की शायरीया होती है !

बाजी©

2]
मोहब्बत की है तो चाहे अब तुफान आ जाये
हमारी भरी जिंदगी मे चाहे सैलाब आ जाये
दम आगया इन धडकनो तेरे साथ होनेसे
अब मेरे खिलाफ शैतान तो क्या भगवान आ जाये

3]

अल्फाज ए धडकन series . दुनिया...

बहुत जादा महंगे होंगे वह पल हमारे
ऐ दोस्त
कितना भी कमाऊ खरिद नही पावुंगा
©baaji_pandav

इस दिल की गहराई
नापने पैमानो की जरुरत कैसी
जरुरत बस अम्लान नजर की है
साफ दिल सब युही बया कर देगा
बाजी©

झुठ के मुखौटे पहने है सब
न जाने क्यु हमे पहनाना
चाहते है
जानते  है हमारी फितरत कुछ
और है
फिर क्यु हमारी शख्सीयत
बदलना चाहते है

बाजी©

कहने को दोस्त बहुत है
मानने को रिश्ते बहुत है
सच  झुठ की  दुनिया मे
कैसे पहचानु
एकपर यहा मुखौटे बहुत है

बाजी©

देख पगली यह दुनिया गोल है
जिस जगह आज मै हु कल कोई और है
मरोडकर किसी दिल को न कर
गुरुर अपने शबाब ए हुस्न का
इस गम ए मोहबत के  गर्दीश मे
इस जगह आज मै हु जरुर कल तु है

बाजी©

हररात चर्चे चाँद के
जरुर हो सकते है
छोटे सितारो की चमक
को लोग नजरअंदाज
कर सकते है
फिर भी हम मश्गुल रहैंगे
अपने ही धुंद मे
किराये की रोशनी पे
चांद के और कितने दिन
चल सकते है !

बाजी©

गलत तो थे हम
न थे उसुल कभी
गरिब तो थे हम
न था यह मन कभी
बद्शक्ल है सुरत
न है  दिल कभी
मोहब्बत थी रुहसे
न थी जिस्म से कभी

©baaji_pandav

गलत तेरी सोच थी..

मै मोहब्बत कहता था
तु जिस्म मे
उलझ जाती थी !
©baaji_pandav

ठुकराकर किसी चीज को
यु अनदेखा कर छोडना नही
आँखोसे एकबार देखना जरुर
ठुकरानेपर कही वह टुटा तो नही .....

©baaji_pandav

कुछ वह जमाना भी था जो गुजर गया
वह लेकर साथ वक्त और उसुल गया
करता नही कोई बीनपैसे के यहा अब दोस्ती
औकात दोस्तीका पहला पैगाम बन गया
©baaji_pandav

नही खरिद सकता यहा दोस्ती मै
इस शहर मे अकेला ही ठिक हु
जाहीर सी बात है यह ए जमाने
मै यहा उतना अमिर नही हु
©baaji_pandav

घाई नसावी

घाई नसावी सुर्योदयाची आधी पहाट तर होऊ द्यावी
घाई नसावी पावसाची आधी गर्दी ढगांची जमु द्यावी
वेळ द्यावा पुर्वेस सुर्यास जाणण्यासाठी
वेळ द्यावा आकाशास मेघ समाविण्यासाठी
घाई नसावी वसंताची आधी पानझड होऊ द्यावी
घाई नसावी उमलण्याची आधी कळी पुर्ण बनु द्यावी
वेळ द्यावा धरेस या नवा बहर येण्यासाठी
वेळ द्यावा कळीस या गंधीत पुष्प बनण्यासाठी.
घाई नसावी अल्पकाळात माणुस जाणण्याची
घाई नसावी स्वभावाची परिक्षा करण्याची
वेळ द्यावा संभाषणास नाते घट्ट होण्यासाठी
वेळ द्यावा नात्यास कधी जाणुण घेण्यासाठी

बाजी©

रम्य रात इथे

रम्य रात इथे धुंद चांदवा
किरकिर रातकिडा तो
चमके मंद काजवा
गंध मोहकसा घेऊनी
वाहते हवा ,मिठीत तु
प्रिये अशी रोमांच हा नवा

रम्य रात इथे धुंद चांदवा
मंद नक्षत्रकुंज सवे
राती रम्य सुर हा
नाद बेटातुन नवा
छेडीते हवा ,गुंग मी
प्रिये असा रोमांच हा नवा
©baaji_pandav

Saturday, 24 March 2018

जंगल


जंगल हो जंगलच ते बालपणापासुन आयुष्याची सुरुवात होऊन आता एकविस वर्षापर्यंत पुढे आल्यावर जाणवु लागते की जे सगळे करतात तो तेच आपण ही करु लागलो आहोत तर ,ज्याचा कधी विचारही केला नसावा की
पुर्ण जग ज्या जात्यात दळले जात आहे, आपण ही त्यातच पडतो आहोत तर अखेर .
बालपणीच सुरु झालेला हा प्रवास परंतु तेव्हा आजुबाजुने मैदान होते अगदी खुले खुले स्वच्छंद फिरण्यासाठी, उस्फुर्त कल्पनांच्या भरारी साठी  आकाश मोकळे होते ,स्वच्छंद फिरण्याकरिता मला मैदान मोकळे होते
आणी आणी मुक्त स्वप्नांसाठी मनाचे दोर मोकळे होते
मी मोठा होत गेलो काळाच्या चाकाच्या गडगडाटासोबतच मैदानातुन गवताळ मैदानात उतरलो नतर झुडुपांच्या वनात आणी सरते शेवटी या जंगलात येऊन पोचलो
जंगल हो जंगलच आहे की हे ,         ....
स्वार्थासाठी एकमेकांचे लचके तोडुन खाणारे अनेक अनेक हिंस्र पशु  येथे मानसाच्या कातडीआड दिसतील ,स्वतःच्या ताकतीने दुर्बलाना पायाखाली चिरडणारे गर्विष्ठ बलवान पशु ही दिसतील आणि दिसतील मुर्दाड मनाने अन्याय सहन करणारे गुलाम ही ,
या शहरांच्या झगमगाटाआडच्या भिषण काळोखापुढे तरी जंगलातील अंधार कमी ठरतो ,
पुढे जाताना तेथे पाय आडविणारा आधार तरी देतो ,या शहरी जंगलात पाय अडविणार्याकडे ही क्षमता कसली ,
आम्ही क्रुरतेस रानटीपणा म्हणतो खरे परंतु हा रानटीपणा या शहरी जंगलात जास्त आहे ,
जंगलतर जन्मतः सुसंस्कृत आहे सगळे काही नियमाने चाललेले ,
सगळे काही अगदी शिस्तीत ,याबाबतीत मला नेहमी ते जग माझ्या जगास वाकुल्या दाखविताना दिसते ,
की अरे बाबा ,मि जे निर्माण करतो त्याला विघटीत कण्याची ताकत ठेवतो ही
गोष्ट तुम्ही करु शकता का
नाही नं मग ,वाटते  हे शहरी जंगल तर अधिक भिषण आहे ,

माणसांच्या गर्दीत राहुनही माणसे  एकटी आहेत ,
उडणार्या अकांक्षांना येथे कसलेसे बंध आहेत
पाय ओढून अडखळविणारे हात आपलेच आहेत
तोडुन लचके गिळणारे दात आपल्यांचेच आहेत
बेसावधवेळी दंशणारे साप ही आपलेच आहेत
वर मंत्रुन विष चढविणारे ओठ ही आपलेच आहेत
मनाच्याही मनात प्रत्येकाच्या कसलेसे द्वंद्व आहे ,
इच्छांना येथे कुठली अशी अनामिक  ओढ आहे
,त्या मागेच हे मन गुप्तहेर आहे,
चेहरे हसणारे आत रडणारे मन हजार आहेत
भावनांचा लिलाव करणारा भोवताली बाजार आहे
अशावेळी मनाला वनराईची ओढ आहे ,
त्या हवेची त्या नदीची त्या एकांताची ओढ आहे
एकांताची ओढ आहे
म्हणुन माझे ते जंगलच ठिक आहे

Thursday, 11 January 2018

बालपणातुन तारुण्यात डोकावताना

बालपणातुन तारुण्यात पदार्पण केल की
आईवडीलांच्या नियमात राहण म्हणजे जाच वाटु लागतो
त्यानी काहीही सांगु नये  मला अथवा माझ्या निर्णयात काही बोलुच नये अश्या प्रकारची एक मानसिकता असते !
आणी मनास स्वतंत्र्य आस्तीत्वाची ओढ
लागते
तो निसर्गनियमच आहे ,
पंखात बळ आल की घरटे सोडायची पाखराना ओढ असते आणी
अंगात बळ आल की छाव्याना वाघिणीची गुहा परकी वाटु लागते
यात वेगळ काही नसतं !
परंतु या तारुण्यमदात लक्षात येत नाही अनुभव अजुन गाठीशी नाही.
कळत नाही आपल्याला आपली झेपावण्याची सध्याची क्षमता काय आहे ?
किती भार अंगावर घेण्यास समर्थ झालेले आहेत बाहु ?
आणी बाहेर पढतो बोथट धारीच्या तलवारी घेऊन जगाशी लढायला
रणांगणाचा अनुभव नसतो ना  शत्रुचे बला ची तीव्रता फक्त आत्मविश्वासाची तुकडी  असते सोबत
त्या एका तुकडीच्या विश्वासावर काही काळ चालते रण परंतु जेव्हा
ही आत्मविश्वासाची तुकडीच घायाळ होते तेव्हा तो हताश होतो ,जीवन कठीण वाटु लागतं आणी
   वडीलधार्यांचे त्यांच्या अनुभवांचे मुल्य कळते ,पटते.
कारण
पिल्लांना मोठं झाल्यावर जरी आपल्या पंखावर विश्वास येत असला तरी चिमणीस माहीती असते की
त्यांच्यासाठी आभाळ अजुन ओळखीचे नाही म्हणुन !

बाजी©
९-०१-२०१८

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...