Saturday 2 April 2016

म्हणुन काय झालं.....

आठवणींच एक पान गळाल म्हणुन काय झाल
आठवणी मनवहीतील तुझ्या अजुनही ताज्याच  आहेत                          वाहणारा भावनद मार्ग बदलून वाहतो आता  म्हणून काय झालं,त्याच उतारावर एक ओहोळ अजुनही तसाच आहे निराधार आहेत वाटा माझ्या एकट्याच मार्गी म्हणून काय झालं ,आधारास शोध तुझा अजून ही तसाच आहे                      तु नसलीस आयुष्यात सोबतीला म्हणुन काय झाल !                                 सावली सोबत तुझी अजुनही तशीच आहे  बाजी©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...