आठवणींच एक पान गळाल म्हणुन काय झाल
आठवणी मनवहीतील तुझ्या अजुनही ताज्याच आहेत वाहणारा भावनद मार्ग बदलून वाहतो आता म्हणून काय झालं,त्याच उतारावर एक ओहोळ अजुनही तसाच आहे निराधार आहेत वाटा माझ्या एकट्याच मार्गी म्हणून काय झालं ,आधारास शोध तुझा अजून ही तसाच आहे तु नसलीस आयुष्यात सोबतीला म्हणुन काय झाल ! सावली सोबत तुझी अजुनही तशीच आहे बाजी©
Saturday, 2 April 2016
म्हणुन काय झालं.....
Subscribe to:
Post Comments (Atom)
पानिपत काव्य
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
-
मी उरतोच कोठे ? तुज्यावीणा .... शुन्य शुन्य आणी शुन्य .. मी सनकी वाटतो नं तुला , कधीकधी वाट्टेल ते बोलतो , आणी तुला त्रास देतो पर...
-
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्रातील भुमी बसले होते स्वकिय काही म्लेंच मुघलांच्या पायी लेकीबाळी त्या...
-
सुनो कर्ण तुम, अर्जुन मैं; कुछ़ बाते बताने आया हूँ, जीवन कि मेरी दुविधा मैं ,कुछ़ तुमसे बांट़ने आया हूँ। खो कर तुमको मिले माँ पिता , मुझे जन...
No comments:
Post a Comment