आठवणींच एक पान गळाल म्हणुन काय झाल
आठवणी मनवहीतील तुझ्या अजुनही ताज्याच आहेत वाहणारा भावनद मार्ग बदलून वाहतो आता म्हणून काय झालं,त्याच उतारावर एक ओहोळ अजुनही तसाच आहे निराधार आहेत वाटा माझ्या एकट्याच मार्गी म्हणून काय झालं ,आधारास शोध तुझा अजून ही तसाच आहे तु नसलीस आयुष्यात सोबतीला म्हणुन काय झाल ! सावली सोबत तुझी अजुनही तशीच आहे बाजी©
Saturday, 2 April 2016
म्हणुन काय झालं.....
Subscribe to:
Post Comments (Atom)
पानिपत काव्य
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
-
आरे प्रसाद आरे प्रसाद! तु विनुला पाहीलस का रे ? हापाहापत्या स्वारात रवी विचारत होता! आत्ताच तर इथ होता ! कुठे गेला कुणास ठाऊक ! खांदे उड...
-
सोडलास हात जेवा गेलीस निघुन अशी बोलवलं ही असत परत पण वाटलं वेळ गेली होती रंगलो होतो सुखस्वप्नात बागडत होतो स्व छंदात मोडुन सुखाची झोप ...
-
कधी कधी माझ झोपेत अस होत स्वप्नात आलेल मनात उतरतं भावलच मनाला ह्रदय घुसळवतं अस कल्पनांच दही मि कागदावर मांडतो त्यात अलंकारोपमांचे काप टा...
No comments:
Post a Comment