गोडगुलाबी हिवाळ्यात आठवावी ती उब
..कधी कधी
झाली जुनी ती शिशिरातली पानझड
आठवावी कधी कधी
जुनेच झालय पिंपलपान तरी
जाळी पहावी कधी कधी
लिहिलेली जुनी पाने उलगडावीत कधी क धी
दुरावलेल्या मैत्री जोडावी कधी कधी
बाजी ©
Subscribe to:
Post Comments (Atom)
पानिपत काव्य
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...
-
आरे प्रसाद आरे प्रसाद! तु विनुला पाहीलस का रे ? हापाहापत्या स्वारात रवी विचारत होता! आत्ताच तर इथ होता ! कुठे गेला कुणास ठाऊक ! खांदे उड...
-
सोडलास हात जेवा गेलीस निघुन अशी बोलवलं ही असत परत पण वाटलं वेळ गेली होती रंगलो होतो सुखस्वप्नात बागडत होतो स्व छंदात मोडुन सुखाची झोप ...
-
कधी कधी माझ झोपेत अस होत स्वप्नात आलेल मनात उतरतं भावलच मनाला ह्रदय घुसळवतं अस कल्पनांच दही मि कागदावर मांडतो त्यात अलंकारोपमांचे काप टा...
No comments:
Post a Comment