Friday 30 December 2016

मनाला भुलवणे

मनाला भुलवन तर तुझ्या कडुन शिकावं....
.
...नजरेला लाजणं तुला पाहुन कळावं...
.
तुझं प्रत्येक रुप मनात ठेवावं....
......जसं मनवहीत पिंपळपान हळुवार जपाव.

एकटच चलाव . . .
. , . फक्त चालत रहाव.....
वाट अनोळखी निवडायचीय.
.सोबती दुसर कोणीच नसाव
मि धुंदीत असाव......आणी हृदयात तु आसाव.!!!!.
.

मि आहे

आंधारलेल्या वेळी कुणी
............... दिव्यासारख याव
मंद मंद चालत येऊन
...............हृदयातच बसाव
आज चालताना आडवळणी
.........:हळुच
.........साथी म्हणावं
धीर देऊन प्रेमाने
................ 'मि आहे' अस बोलावं
#बाजी....२६/०९/२०१६

तुटलेली साथ

तुटली साथ कधी दुर दुर आलो
आठवणी हृदयी दाबुन कडा चढुन गेलो
इतक अंतर दोघात....वाटल मिटेल कधी?
काळ ठरला साक्षी बघ तुझ्या आठवणीत
मीच धुसर झालो
आयुष्य तुझ्याशिवाय वाटलं
कठीण ही जाईल
खरंच मनात नव्हतही
.......ती जागा कुणी घेईल?
#बाजी

प्रचंड चंड

प्रचंड चंड क्रुर वार
रणात रुद्र कडाडला
पेटले रण भयंकर
हिंदु रणात पाहीला
रक्तवर्ण अघोर मुख
ज्वलीत निखारा भासला
खड्ग चाले भिर भिर
रक्तसागरी नाहला........
#बाजीराव राधाकृष्ण पांडव( राक्षसभुवनकर)
६/१०/२०१६

चिडण्यास कारण

आरे पण लाज वाटायला पाहीजे त्या पैदा करणार्याला.
.. ते भेदरलेले डोळे
रंगवलेल अंग
याचनेसाठी पसरलेले हात
तो बाल रुपातला भिक मागणारा मारुती
वय असेल दोन वर्ष
आत गेलेल पोट ....
डोळ्यात तरळलेले आश्रु
आणी त्याच्यासोबत सेल्फी काढणारी सुसंस्कृत ?माणसे
आशी एक नव्हे अनके मुल सगळी दहा जाऊ द्यान हो सहाच वर्षाखालील
रुमवर आलो अन शेवटी न राहवुन तोंड उघडल
आरे पण लाज वाटायला पाहीजे त्या पैदा करणार्याला
बघितलस ना तु उभ तरी राहता येत होत का ?
तुला दिसले अथवा नाही मला माहीती नाही पण मला त्या मुलाच्या डोळ्यातले भावा दिसले रे अन बघ कासावीस झाला जीव
वाटल त्या मुलाच्या बापाला धराव आन रक्त पडेस्तोवर माराव पण उपाय नवता
अजुन वेळ थांबन ही नकोस वाटु लागल जीव घुसमटु लागला !
म्हणुन घाईघाईनं बाहेर काढलं.........
खरंच माणुस हलकटपणात किती खालच्या पातळीला जाईल ह्याच एक उदाहरण !!
#बाजी

आठवणींच पान

आठवणींच पान गळाल म्हणुन काय झाल
उमटलेली अक्षरे त्यातील अजुनही तशीच आहेत
आयुष्याच्या हिवाळ्यात सुकली प्रेमनदी
म्हणुन काय झालं
मनात एक ओहोळ अजुनही तसाच आहे !
तु नसलीस आयुष्यात सोबतीला म्हणुन काय झाल !
सावली सोबत तुझी अजुनही तशीच आहे !
#बाजी©

छोटीशी महत्वकांक्षा

गरुडासारख जरी नसल
तरी
इवल्याशा
पाखराप्रमाणे मुक्त विहरायचय
.........
.............स्वतःच्याच धुंदी

अढळपदाची अपेक्षा नाही पण
स्थिरता लाभेल अशीच जागा मिळवायचीय
स्वतः हिमतीत

कधी कधी

गोडगुलाबी हिवाळ्यात आठवावी ती उब
..कधी कधी
झाली जुनी ती शिशिरातली पानझड
आठवावी कधी कधी
जुनेच झालय पिंपलपान तरी
जाळी पहावी कधी कधी
लिहिलेली जुनी पाने उलगडावीत कधी क धी
दुरावलेल्या मैत्री जोडावी कधी कधी
बाजी ©

कालरात्रीचे आम्ही सौदागर

कालरात्रीचे आम्ही सौदागर
सौदा करीतो प्राणांशी
रणव्यापारी धंदा चाले
भाला-बरचै तलवारी
कालरात्रीचे आम्ही रणनवरे
नटुत रक्ताच्या हळदीने
समरागंण आसे हो मंडप भलता
वरात काढीतो घोड्याने
बाजी©

Wednesday 28 December 2016

रो रही है धरती

रो रही है धरती याद मे अपने बेटो की
मिट गये देशधरम पर वही
,,.............सुखदेवभगत सिंग की
बदल गया ना काल थोडासा
............. क्या भुल गये हम इनको
त्याग सिख ना पाये इनसे
क्यो कहते हो वंशज इनकी।।
#बाजी

जाग उठा हिंदुराष्ट्र

..जाग उठा था हिंदुराष्ट्र
जुल्म सह के सालोसाल
सहीष्णुता की विफलता को
.......वह समझा था सालोबाद
आत्मघात है यह धरम के लिये
......... राख्यो रे थोडी लाज
हिंदुस्थान हमारा है
.........हर हिंदु था भाई आज
आयोद्ध्यामे बसा प्रभु
,,......देख रहा था राह आज
इतीहास बदला रे हमने
.......आज सहीष्णुता छोड ही दी
औकात भुल गये थे कुत्ते
........ लाथ मारणा जरुरी था
बाबरी ढह गयी थी
.......आज अयोध्या मुक्त हुई
.हिंदु नाम पर एक हुये हम
.......... इतीहास था बनाया आज......
#बाजी

दिवानगी

हम गैरो को अपना समझे
यह गलती नही हमारी है
हर गैरो मे तु नजर आये
यह दिल की दिवानगी है
मत समझ परवाना हमे
हम जल न सकेंगे तेरे लिये
एक तमन्ना बसि है दिल मे
जिना ही है तेरे लिये
जिंदगी कि हर कदम पर
एहसास यह होता रहा है
दिल तो बनाया रेखाओ से
अब रंग बता भरना कहा है
#बाजी©

Sunday 25 December 2016

सुन ले पाकी

औकात भुल गये है कुत्ते
.............. छेड रहै है शेरो को
निकली है गिद्धोंकी टोली
.............. सताने कुछ बांजोंको
ज्ञात है हमको आप उसी
.................... घुरी की संतान है
पृथ्वीराज है बसा इस दिल मे
....................कश्मिर हमारी शान है
वही एक गलती हर बार मुआफी
...................अब नसिब ना होनी है
सुन ले पाकी कब्र तुम्हारी हमे वाही बनानी है
,,,,,,
.,,,
,,,,,,,,,,,,,,,,,#बाजी©

Thursday 22 December 2016

देवा मला

#बाजी ©
देवा मला आयुष्य कस खडतर जगायच!
नियतीला मला तापवायला सांगायचं
पोलादासारख धैर्य माझं मजबुत बनवायच।।
देवा मला आयुष्य ..........
आयुष्याच्या वाटेवर ओझ घेऊन चालायच
चालुन अनोळखी वाटानी खर मला थकायचय
दमायचय,बसायचय आणी पुन्हा उठुन चालायचय।।
देवा मला आयुष्य.......
कठोर अनुभवांचे सामावेत ओढे
..............ती नदी मला व्हायचय
आकाशाशी लावुन पैंज,
................उंच उंच उडायच,
उडण्याआधी ,
.......मला बळ माझ्या पंखात मला आणायचय.।।
देवा मला आयुष्य ..........
दुःखाच्या डोंगराना चढुन मला पहायचय
खोल दरीत निराशेच्या डोकुनही जायचय
संकटाची वादळे देवा सुटावीतआयुष्यात
एकटa एकट मला त्याना जगी हरवायचय।।
देवा मला आयुष्य.......
....हरत आलेली लढाईत देवा मला पडायचय
सुटत चाललेला निर्धाराला पुन्हा पुन्हा आवळायचय
शर झेलायचे छातीवर रण मला लढायचय
मरेपर्यंत देवा मला फक्त आणी फक्त लढायचय!!!
.....
...#बाजी
१७डिसेंबर२०१६

Thursday 26 May 2016

सावरकर

हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्य वीर वि.दा.सावरकर
जयंतीच्या शुभेच्छा
"मार्गातील जेजे घर पहातो ते घर माझच झालल िदसत.
माझ्या घराच्या दाराशी जे प्रेम, जी
भक्ती मला माझ्या स्वागतार्थ उभी
असलेली न िदसती, ती
भक्ती, ते प्रेम मला दारादाराशी आलिंगन
देऊन धन्य करीत आहेत. तेव्हा मला आता
पुवीर्च घर सापडणार नाही, सापडण
नकोही. आपल एक घर गमावुन ही
अनेक घर जर मला िमळत आहेत तर हा काही गमावु
व्यापार नाही! "
स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या भगुर च्या
भाषणातील हे वाक्य
मला सावरकर आवडतात नव्हे नव्हे मला त्यांचे विचार आवडतात ते
यामुळे की ज्यावेळी माझ्यामनात स्वार्थांध
भाव निर्माण होतात (जे सहसा होत नाहीत )
त्यावेळी स्वातंत्र्यवीरांचे विचार त्यांवर मात
करण्याची शक्ती देतात..
जेव्हा धर्म कर्तव्य विसरु लागतो
जेव्हा सांस्कृतिक कर्तव्य वीसरु लागतो
जेव्हा ह्या देशाच ह्या धर्माच ह्या समाजांच मि काही
देणं लागतो ही भावना माझ्या अंतःकरणातुन
नाहीशी होऊ लागते
ते मला सावरकर विचार मला तारतात.
सावरकर एक वादळ होते ज्यानी ह्या
देशातील ह्या धर्मातील अनिष्ट
गोष्टींचा संहार केला
अत्यंत अवघड काम म्हणतो मी ह्याला ते हे
की आम्हा हिंदू ना संघटीत केलं
अवघड काम?
हो अवघड च नव्हे अति अवघड काम
कारण आम्ही आमच्या तुच्छ जातीभामानाचा
गर्व हत्तीपायी देऊन कधीच
एक हिंदू
म्हणुन एक होत नाही.आम्ही फक्त
ओरडणार जातीवाद वाईट
पण तो संपवण्यासाठी केलीय
कधी सुरुवात स्वतःपासुन.
पहा विचार करुन.
फक्त लोकप्रियता आणि पैसा यासाठी आपल्या
इतीहासाचे धिंडवडे काढणारे तथाकथित इतिहासकार
कधी अस बोलतील"
ख्रीस्ताप्रमाण क्रुस आपल्या वाट्याला येईल असे मनात
धरुन, देणग्याची, सन्मानाची आशा न धरता
आयुष्याचे जे ठरल असेल ते ध्येय गाठता-गाठता कर्तव्य
करीत करीत मरण पत्करण्यास िसद्ध
रहा. Sparta has worthiest sons than he, स्पार्टामध्ये
यापेक्षाही अधिक योग्यतेच सुपूत्र आहेत अस
आपल्या थडग्यावर िलहुन ठेवण्यास सांगणार् या
स्पार्टातील एका वीराप्रमाणे
मीही म्हणतो की आजच्या
तरुणांनी केवळ माझे गुण गात न बसता माझ्यापेक्षा अिधक
मोठ व्हाव. त्यांच्या अतुल पराक्रमामळे माझ नाव माग पडाव."
ओंकार राधाकृष्ण पांडव (राक्षस भुवनकर)

Tuesday 24 May 2016

मि रंगलो

मि रंगलो
        सूखक्षणातुनी,
मि भंगलो
        विरहातुनी
पेटता दिवै तव
          हातुनी
उगवेल रवि
         तिमिरातुनी
मि शिकलो बहु
       अनुभवातुनी
मि भिडलो दांड बहु
           नगांशिही
तु पाहण्या या
           घरासीही
  न आली कशी
          परतुनही
मि सावरलो बहु
             चुकातुनी
मि  चालता बावरे
            जगातुनी
नवती साथ तव
         हांताची मि  
  धडपडलो परिचित रस्त्यातुनी
ऐक एक
        करुणावाणी
वा समज यास
           तु विनवणी
तुजविण या जीवनास
             न शोभा
ये हात धराया
            मम जीवनी
ये तु परतुनी
            साथ कराया
   ये परतूनी निर्झरासम
              मनरमणी
ये परतुनी परतुनी
      तु मनरमणी

बाजीराव पांडव©
दि.२३/०५/२०१६
कवितेचे सर्वाधिकार रक्षित.
     

Saturday 21 May 2016

बाळा

भैय्या म्हणुन कोणी  मारलेली हाक प्रत्येक वेळी तुझीच आठवण करुन देते
रस्त्याने एकटं चलताना बाळा  हातात पृकडलेल्या बोटाची आठवण येते
फिरत असलो मैदानात की पोहत असलो विहीरीत जीथे तिथे भावा तुच आठवतोस
घरी भांडत असलो घडीघडी तरी तुच आठवतो

Thursday 28 April 2016

ये परतुनी भाग चौथा

चल चल पटकन पान उलटं !
आता विनुची उत्सुकता चाळवली गेली पण तोपर्यंत चहा आणी भजी संपली होती म्हणुन मग रवी विनुची इच्छा नसतानाही डायरी बंद करुन उठतो
चला राजे उर्वरीत भाग घरी गेल्यावर हा!
ये यार अस असत का राव !
विनु जरा कथा ऐकायला जास्तच excited झालेलाअसतो
पण रवी काही एक न ऐकता कँटीन बाहेर जवळ जवळ पळतोच
त्याला पकडण्याचा प्रयत्न करायला विनय पण पळतो
आरे थांब थांब  ! च्यायला काय मुड खराब केलास राव !

आस म्हणत तो खोटंखोट पाठलाग करत आसतो
तो  रवी
गेट मधुन बाहेर पडुन रस्ता क्रॉस करत आसतो !
विनु गेट जवळ येतो तो त्याला विचित्र दृश्य दिसत

रवी एका स्कूटीला धडकता धडकता वाचुन पाय सटकुन खाली बसलेला असतो ,
वही रस्त्याच्या एकाकडेला पडलेली असते  ,
आणी तो मुर्खासारखा स्कुटीवाल्या मुलीकडं बघत असतो
    विनुला विचित्र वाटत ती मुलगीही याच्याकड बघुन हसत असते
का कुणास ठाऊक जणु या आधी ते एकमेकांना ओळखात होते ?
पण हा सगळा विचार सोडुन विनु त्याच्याकड बघुन फिदी फीदी हसायला लागला !
साल्या तुला एक मिनीट एकट काय सोडल तु तर मरणाच्या दारातच येऊन टेकलास की रे!
कायम सोडून गेलो तर काय होईल , येडं कुठलं !
आणी पुन्हा हसला ,
रवी सावरुन उठला त्या मुलीला काही न बोलता फक्त हसला आणी मग विनुनी आधार देत ,
हात खांद्यावर घेऊन त्याला रुमवर नेल !
जाताना तो ही त्या मुलीकड पाहत होता ती भेट हृदयात साठवत होता ,
का कुणास ठाऊक विनुला प्रश्न पडला
ही तीची आणी त्याची पहीली भेट होती ?
मनानं उत्तर दिलं ......नाही निश्चितच नाही रे!

दुसर्या दिवशी
    ये विन्या चहा घे ना यार ,
अंथरुनातुन रवी आळसावुन बोलला ,
       साल्या मि काय तु झी बायको आहे काय ! येवढी order सोडायला !
   विनु चिडला !
love u जानु !  घे की  !
रवी ते ते मजाक करायला !
विन्या
जानु गेली खड्यात मि चहा आणतो तु ती डायरी काढ !
आता ग बया इसरेलच कि मी !
     रवी मिश्कीलपणा उफाळुन आला ,
विनु मात्र चिडला ,
       जाड्या चहा पाहीजे ना ,गुपचुप काढ डायरी  बाहेर
मि आणतोय चहा
च्यायला उगाच बोर माराययलाय!!
विनु चहा आणतो ,रवी वाचायला सुरुवात करतो ,
  तसा माझा अन कवितेचा काहीच संबंध नवता पण तिला भेटल्यावर
रवी पुढे  वाचु लागला ,
काही जणाना वाटत प्रेमात पडलं की
भावना शब्दांच्या अंगणात नाचु लागतात ,
आठवणीच्या निशाण्यावर शब्दाचे तीर भावनांच्या कमानीवर आरुढ होऊन मनास विद्ध करतात ,
गिरीनिर्झर हे धावत प्रेयसीला भेटायला निघालेल्या प्रियकरासारखे भासतात ,तर 
निरभ्र आकाश कुणी असंख्य युगुलांचे स्मृतीस्थानच वाटु लागते ,
वर दिसनारा प्रत्येक मेघ मेघदुता सारखा वाटत तिला संदेश पोचविल मनातला ?
पण या अलंकारिक कल्पना वरकरणी कितीही सुंदर वाटतील पण शाश्वत जगात असं काही नसत ना !

जगलो तुझ्यासाठी ,तु बघ जगुन मजसाठी
एकदाच
रडलो मि तुजसाठी,तु फक्त हुंदका काढ मजसाठी
एकदाच
बोललो असेल तुझ्याशी कितीतरी,
प्रेम व्यक्त करण्याची संधी दे
एकदाच
तु भेटलीस आयुष्यात अनेकदा,
             ती  पहीली भेट पुन्हा अनुभवु दे  एकदाच  !
..............

मि पुन्हा तिला भेटलो कॉलेजच्या introduction च्या कार्याक्रमाला

योगायोग ही गोष्ट सत्यात असते किंवा काय याबाबत शंका असली तरी माझ्याबाबतीत ही गोष्ट असावी अस वाटत ,
पण तीच नाव आगदी माझ्या नावाआधी आलं होतं म्हणजे हे मला माझं नाव आल्यावर कळलं हा ,
तिच्याबद्दल ती बोलताना मि तर मुग्ध होऊन जीव कानात अन डोळ्यात आणुन बघु लागलो ,
नंतर माझी बारी आ होती माझ नाव पुकारलं मि आपला निघालो ,
कसबस उभा राहुन नाव सांगितलं,समोरचे सगळेच चेहरे नविन होते एक सोडला तर ,
ततपप करीत सांगत होतो का कुणास ठाऊक पण माझ्याकडुन ती बोलली ते पुन्हा सेम बोलणं गेलं
बहुधा तिच्या लक्षात आल असाव
कारण ति हळु हसत होती ,
मि मात्र पोरीसारखा लाजुन थिजायचा बाकी होतो ,
कसबस उरकलं बोलणं मि
आणी जवळ जवळ पळत येऊन बेंचवर बसलो !
धाप लागली होती ,छातीत स्पंदने तीव्र गतीने धावत होती ,कपाळावर घर्मबिंदु येव्हाना जमा झाले होते आणी मि विचित्र मानसिकतेत होतो ,
हळुहळु वेळ झाली तशी स्पंदने कमी झाली तशी
कपाळावरील घर्मबिंदुंची गर्दी कमी होऊन मनात विचारांची गर्दी जमु लागली !
गर्दी ? हो गर्दीच ती कोणतीही दिशा नसलेले विचार जेव्हा मनात एकमेकांवर येउन आदळतात ना तेव्हा ती गर्दीच असते .
विचाराना एक मार्ग आणी लक्ष्य असेल तर विचार विचार ठरतो
नाही तर ती गर्दीच असते .
  परंतु नवीन मित्रांमुळे त्यात रमता मात्र आला नाही आणी कार्यक्रम संपला !

Monday 25 April 2016

लिहायला कवितेस घ्यावे

तुझ्यासाठी लिहायला असं
          कवितेस घ्यावे !
पेन तर कागदावर टेकावा पण य ना
           लिहीणेच विसरावे ,
रेषा दिसाव्या भरकटताना
       का शब्द ही न स्फुरावे ,
एकटेपणी मावळतीस
        शांतपणे पहावे
पसरुन पाय कुरणावर
           निर्धास्त पडावे
चहुदिशा दिसाव्या झाकोळताना
      का रंग ही न दिसावे .
कधी कधी
गंधीत रिपरीप पावसात पहील्या
         पिसाटुन नाचावे
. घेऊन अंगावर नक्षत्र सरी
      मनसोक्त भिजावे
हुडपणे अंगणी भिजताना
       का सर्वांग शहारावे
          
.
.रावण©

न भंग हो

भंग हो रहो अभंग
ग सखे हे मन दोघांचे
नाते गंधासमवेत वायुचे
गंध सोबती कमलाचा
हा गुण असावा संसारी.
.
.
.बाजीराव©

Sunday 24 April 2016

गेलीस...

सोडलास हात जेवा
गेलीस निघुन अशी
बोलवलं ही असत परत
पण वाटलं वेळ गेली होती
रंगलो होतो सुखस्वप्नात
बागडत होतो स्व छंदात
मोडुन सुखाची झोप अशी ही
गेलीस निघुन अशी
बनुन कल्पनेच फुलपाखरु
विहरत होतो फुलबागात
प्रेमफुलाचे पराग वेचित
का रमलो होतो स्वविश्वात
तु बाग मोडीली कल्पनेची
फुले तोडीली भावनांची
तरीही  राग न भरता विचारतो
का गेलीस निघुन अशी
बोलावलं ही असत परत
पण
वेळ गेली होती?
रावण

Saturday 23 April 2016

आज्जीच म्हणंन

आस आज्जीचं म्हणणं होतं हा!

म्हणलं सहज आजीला विचारावं स्त्री हक्काबद्दल !
तर मि विचारलं !
तरृ आजी तर भडकली
म्हणे
स्त्री ही आदीशक्ती  आहे ,हे वेदानी सांगितलं ,
अशी शक्ती जित सर्व सृष्टीसंस्कृती व धर्माचे सृजन करण्याची ताकद आहे !
म्हटल बर मग
हेच धर्मानी बंधन का घालावे स्रीवर ?
आज्जी एक उत्तर दिलं
म्हणे
शक्ती ती कुठलीही असो
     बाहुंची असो पैशाची असो सत्तेची असो ज्ञानाची असो    गरजेपेक्षा अती झालीतर विनाशच करते !
सारांश कुठलीही शक्ती कंट्रोलमधे असेल तरच ठिक असते
म्हणुन काही तिला खुलं सोडता येत नाही ,
स्त्रीचं ही असंच आहे ,
   ,.......या महान शक्तीला अतीमुक्त सोडाल तर ती कृदाचित स्वैर संचार करेल  अन ही शक्ती जर स्वैर संचार करु लागेल तर संस्कृती धर्म आणी देशाचा विनाश नक्की आहे !
म्हणुन हे निर्बंध होते !
आता स्वातंत्र्याच्या नावाखाली व modernisation  च्या नावाखाली चाललाय बायांचा केवळ स्वैराचार !.
.
.
.शब्दांकन जरी माझं असलं तरी बोल अन भावँ एका जुण्या माणसाचेच आहेत !
बघा विचार करा!
बाजीराव©

येईल मि

अवश्य मी येईल बोलाविता
   तु अवाज दे
अवश्य मी तरेन जलसिंधु
  तु आवाज दे
उठतील तरंग स्तब्ध जलावरीही
घोंगावेल वारा माडातुनी
हलतील बद्ध नौकाही ग
तु खरंच एकदा
अवाज दे !
पहाटतारा निखळताना
तु अवाज दे
प्राजक्त कुसम भुवरी झडताना
तु आवाज दे
बरसेल त्या दवतृणावरी
शहारुन उठतील रोम शरीरी
लहर सुखाची उठेल जर ही ,
आठवेल मि ह्या वेळी गं !
तर
         तु खरच एकदा
           आवाज दे ,
            

हा हिंद

हा हिंदसिंध पासोनी  सिधुतीरी
गाजवु रण हे बनोन अकृतव्रण
घडवु अगम्य हिंदक्रांती ही
जागवु भारतभुचा  कणकण!

बाजीराव©

Saturday 16 April 2016

बहीण

Dedicated to my sister praju taai
असावी रे लहान  बहीण ,
...... ,,,
...मुर्खा म्हणुन चिडवणारी,
....,कधी रागाने भांडणारी
अन
कधी बाहुली साठी  रडणारी,
....रडता रडता मला बघुन
.,...... प्रेमानी दादा म्हणणारी,
असावी एक मोठी बहीण!
....बाहेर फिरल्यावर शिक्षा करणारी ,
लहानपणी होमवर्कसाठी मारणारी,
कॉलेजात पोरींकड लक्ष देऊ नकोस अस सांगणारी,
हळुच कधीतरी वहीनी कशी दिसते ,
विचारणारी !.
असावी रे एक  बहीण

 
,.........

Thursday 14 April 2016

भारत माता की जय

भारत एक महान देश!
हे म्हणतो आपण पण एक पाच टक्के महान लोक सोडले तर खरच भारतातील लोक महान आहेतका हा प्रश्न त्यांच्या वागण्यावरुन पडतो ?
भारत अस्वच्छ का आहे याबाबतीत पाश्चात्त्यंच निरीक्षण ऐकल होत की
भारतातले लोक स्वच्छ आहेत म्हणुन भारत अस्वच्छ आहे .......
कारण आम्ही बसण्यापुर्ती जागा फुंकणारे आणी चहाचे प्लास्टीक कप रस्त्यावर फेकण्यात अर्धवट शहाणपणा समजतो
हे त्या गोष्टीसारखच आहे,
वादाचा विषय, दुर्दैवाने...

भारत माता की जय !

आरे आरे अचंबीत होऊ नका
...,.. देशाला माता म्हणन धर्माविरूद्ध वाटत कारण माता स्त्री असते ना
आणी आम्हा पुरुषांलेखी
स्त्री दुर्बलतेच प्रतीक !
स्री एक भोगवस्तु ! फारतर काय
स्त्री एक प्रजोत्पादनाची मशिन !
.
.
तीला महान म्हणन तिचा जयकार करण म्हणजे
सिंघमच्या डायलॉग सारख पुरुषांचा इगो हर्ट नही करणेका !
मि हे का सांगतोय खरं
ह्याचा आणी धर्माज्ञांचा काय संबंध मि भावनावशते बोलतोय अस वाटृतय का ?

नाही हो !
लक्षात घ्या ,मुळ धर्मस्थापकांनी स्थलकाळानुरुप नियम बनवले ते त्या काळाशी सुसंगत होते आवश्यक होते!
पुढे धृर्ममार्तंड व समाज
दोन्ही समान जबाबदार !
यांनी शब्दाचा अपभ्रंष करावा तैसा यां नियमांचा केलाच की ,
   ह्या गोष्टी स्वतःला  श्रेष्ठ समजण्याच्या पुरुषी मानसिकतेमुळे घडतात हे तर नक्कीच आहे !
यां दोन्ही गोष्टींच्या समान बेरजेमुळेच बहुधा ही धर्मतत्वे बनली जी देशाला धर्मापेक्षा हीनता असल्याचे निर्देशक आहे !
हे झालं धर्माचा एखाद्या गोष्टीला स्त्री म्हणण्याबद्दलचा होणारा आक्षेपावरील विवेचण अथवा माझी भडास
आता ही बाजु बघुत
रामायणातला श्लोक आहे एक
  अपी तु स्वर्णमयी लंका.......
जननी जन्मभुमीश्च स्वर्गादपी गरियसी
.
.लक्षमणाठिकाणची
भावना की जननी जन्मभुमी स्वर्गाहुन सुंदर आहे .
ओवेसी जे राजकारण करतोय त्याची मुळ हैदराबाद च्याच इतीहासात आहेत !
उस्मानीया विद्यापीठ ने हिंदु विद्यार्थ्यांना वंदे मातरम म्हणण्यास बंदी घातली होती
.
आरेच्चा मि हिंदु हा शब्द काढला तर मि आता असहीष्णु झालो असेल नाही का !
आरे
गाढव म्हणा पण.....
    ......हिंदु नको अस म्हणनं म्हणजे  जर सहीष्णुता असलं तर लाथ मारतो अशा सहीष्णुतेस !
कसली ही एकतर्फी सहीष्णुता !
हिंदु हा शब्द  सिंधुपलिकृडील रहीवासी लोकांकरीता वापरला जातो हे सत्य आहेच की
सावरकरांनीच व्याख्या सांगितलीय ना
  असिंधुसिंधुपर्यंता ......
सिंधुनदीपासुन ते सिंधुसागरापर्यंतच्या भुभागास जो आपली मातृभु व कर्मभु मानतो तो हिंदु !
मग काय problem काय आहे !
आपण ज्या देशात जन्मलो !
जन्मता आपल्याला तीन माता आसतात अस लहानपणी सांगितल जात आम्हाला
एक आपली आई
गाय जी तिच दुध देऊन पोषण करते
आणी तिसरी ही जमिन
  पालन करते पोषणही करते अन मेल्यानंतर सामावुन ही घेतेच की !
याहुन मोठी गोष्ठ कोणती असेल
  
मग भारत माता की जय अस म्हणायला साला तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या आईवर शंका काय फरकृ पडतो की ति जन्मभुमी आहे की जन्मदात्री आहे ही गोष्ट लक्षात येते की नाही !
यामुळे हे म्हणन जर धर्माविरुद्ध असेल तर मातेच स्थान धर्मात इतक खाली आहे का ?
या प्रश्नाचे उत्तर मिळेल!

Bachelor

Bachelor ते bachelor असतात
नसली दमडी खिशात
तरी श्रीमंताचे बाप असतात
हो
उद्योगपतीचे बाप असतात कारण असे उद्योग सांगा कुणाचे पती करतात?
सेमचे चार महीने आठवड्याला इवेंट करतात
लेक्चर सोडुन कालेजचे सोशल गोष्टी करित बसतात
कारण
bachelor  ते bachelor असतात
ह्यांचे डोके म्हणजे लेकाहो f 1 च्या
सुसाट भन्नाट गाड्या असतात
पारा कॉलेजच्या दररोज विधानसभा भरवित असतात
हो विधानसभा भरत असतात
अन ह्या सभेतले आमदार दररोज विधेयक पारीत करतात!..
डिग्रीच्या कुंडलीत hod  असतो शनी
पण त्यालाही चुना लावुन
कुंडलतल्या स्टोर रुमला शिफ्ट कृरतात
कारण
bachelor  ते bachelor असतात

असते पँट एकाची कधी तर शर्ट दुसराच कुणाचा
रुम असतो एकाची ,रहीवास अख्या वर्गाचा
दिसला भंडारा कुठे गल्लीत ,
साले लगेच पंगतीवर डल्ला मारतात कारण .
bach.
..,
bachelor ते bachelor असतात
ते क्षणक्षण आयुष्याचे सोनेरी असतात
नसते लाज ना पैसा कसला मनाने साले श्रीमंत  असतात
कारण
जो सुगंध मैत्रीचा जो जोश तारुणतेचा
जसा bachelor घेतात
तसा सांगा कुठे किती रुपयाला विकतात!

बाजीराव© 

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...